Posts

Featured Post

Ayurveda for a Healthy Lifestyle: Ancient Secrets to Modern Well-being

  Ayurveda for a Healthy Lifestyle: Ancient Secrets to Modern Well-being Imagine a world where ancient wisdom meets modern living, where the secrets of well-being have been passed down through generations to offer us a path to holistic health. This world is not a distant dream but a reality that Ayurveda brings to our doorstep. Ayurveda, an age-old system of medicine from India, provides a comprehensive approach to health that goes beyond treating symptoms and focuses on the harmony of mind, body, and spirit. On this journey, we will explore the intricate balance of doshas—the fundamental energies that govern our physical and mental health. We will dive into the dietary wisdom that Ayurveda offers, understanding how the right foods can bring equilibrium to our bodies. The power of herbs and spices will be unveiled, revealing nature's pharmacy that has been trusted for centuries. We will also delve into the importance of Ayurvedic routines and rituals that create harmony in our dail...

बाल झडने से पाये छुटकारा: घरेलू नुस्खे

Image
    बाल झडने से पाये छुटकारा: घरेलू नुस्खे आजकल बालों का झड़ना एक आम समस्या हो गई है। हर दूसरा व्यक्ति इस परेशानी से जूझ रहा है। कई लोगों के बाल समय से पहले इतने झड़ जाते है कि उन्हें हेयर ट्रांसप्लांट करवाकर इलाज (balo ka ilaj) करना पड़ता है। बालों का झड़ना जब थोड़ा-थोड़ा करके बढ़ने लगता है तो गंजेपन की नौबत आ जाती है। सामान्यत 50 से 100 बाल लगभग हर दिन टूटते-झड़ते है यदि इससे ज्यादा बाल झड़ते है तो ये गंजापन का विषय है। गंजेपन की अवस्था आने से पहले बालों का झड़ना रोकने के लिए घरेलू नुस्ख़ों का आजमाने से सही परिणाम मिलता है। आयुर्वेद के अनुसार बाल झड़ने के और भी बहुत सारे कारण होते हैं। आयुर्वेद के अनुसार वात के साथ मिला पित्त रोमकूपों में जाकर बालों को गिरा देता है तथा इसके अनन्तर रक्त के साथ मिला हुआ कफ रोमकूपों को बन्द कर देता है जिससे उस स्थान में दूसरे बाल पैदा नहीं होते है। इसके साथ बाल गिरने का एक कारण नहीं बल्कि कई कारण है,जैसे- नमक का अधिक सेवन करने से गंजापन आ जाता है। और तनाव, संक्रमण, हार्मोन असंतुलन, अपर्याप्त पोषण, विटामिन और पोषक पदार्थो की कमी, दवाओं के...

वर्षा ऋतूचर्या

Image
  वर्षा ऋतूचर्या            माघा पासून पौषापर्यंत दोन दोन महिन्याचे सहा ऋतू आहेत. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत. वर्षा, शरद आणि हेमंत ऋतूंनी मिळून दक्षिणायन होते. या काळात सूर्याचे बल कमी आणि चंद्राचे बल अधिक असते. दिवस लहान आणि रात्र मोठी असते.            जुलै महिन्याच्या मध्यापासून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत वर्षा ऋतू असतो. गार वारा, पाऊस, अभ्रछादित आकाश  यांच्या योगाने पृथ्वीवरील उष्णता कमी होते. वर्षा ऋतूमध्ये पाणी अम्ल विपाकी आणि गढूळ झाल्यामुळे त्यामुळे संधिवात, आमवात, वातरक्त हे वाताचे विकार बळावतात आणि भूक कमी झाल्यामुळे अजीर्ण, आम्लपित्त, अतिसार, उदरशूल असे रोग वाढतात. या काळात पित्ताचा संचय होत असतो परंतु बाहेरील गाराठ्यामूळे पित्त काही विकार उत्पन्न करीत नाही .  त्यामुळे वर्षा ऋतू मध्ये नवीन धान्य वर्ज्य करण्यास सांगितले आहे. उष्णोदक - अग्निसंस्कारामुळे पाणी पचण्यास हलके होते. त्यामुळे गरम पाणी प्यावे. लघु भोजन - हलक्या पदार्थ...

अभ्यंगाचे फायदे

Image
  अभ्यंग 'अभ्यंगस्नान' हे बहुतकरून दिवाळीमध्ये केले जाणारे आणि एक सणाचा भाग म्हणून राहिले आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये 'अभ्यंगा' चे अगाध महत्व वर्णन केले आहे. अभ्यंग हे शारिरीक आणि मानसिक ऊर्जा संतुलित राखते. रक्ताभिसरण सुधारते. 'अभ्यंग' म्हणजे विशिष्ट तेल सुकोष्ण करून शरीराची मालिश करणे. ही प्रक्रिया एका विशिष्ट लयीमध्ये आणि वेळेमध्ये होणे गरजेचे आहे.   अभ्यंगाचे फायदे – अभ्यंगमचरेन्नित्यम् स जराश्रमवातहा।।७।। दृष्टिप्रसादपुष्ट्यायु: स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्यकृत।। वा. सु. २/७   अभ्यंगामुळे वार्धक्य रोखले जाते, त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर काढले जाऊन त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होते. शरीराला किंबहुना मांसपेशींना पुष्टी मिळते. ज्यांचे वजन कमी आहे किंवा बरेच उपाय करूनही वजन वाढत नाही त्यांनी नियमित अभ्यंग करावा. अभ्यंग आयुष्य वाढवतो. दृष्टी स्वच्छ करतो, निद्रा देतो, शरीर दृढ करतो तसेच शारीरिक आणि मानसिक आघात सहन करण्याची ताकद देतो. जुनाट सर्दी पडसे असेल तर अभ्यंग खूप छान फायदा करतो.   अभ्यंग कधी करावे? आरोग्य अबाधित राखण्यासाठी अभ्यंग नियमित कराव...

Covid-19 and Ayurveda

Image
  Covid-19 and Ayurveda October 23, 2020 The covid19 outbreak around the world in the year 2020 had brought all transactions to a standstill.  Due to the lockdown in India, many businesses, jobs, future plans seemed to pause for a while and began to fear the coronavirus. In the present times, a man was so preoccupied with his own life that how everything should become instant because time was running out.  But the benefits of the coronavirus were invaluable.  Anyway, the point is that during this time we have seen a lot of companies market their products to boost the immune system.  But for the immune system not to grow in such a short period of time, regularity and continuity are required and along with that, some values ​​should be nurtured as stated in Ayurveda. In short, our way of life has gone against the seasons prescribed by Ayurveda. Seasonal fruits and vegetables are now available for 12 months.  The second thing is that pests should not be applie...

Covid-19 आणि आयुर्वेद

Image
2020 वर्षामध्ये जगभरात आलेल्या covid19 च्या साथीमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाले होते. भारतात झालेल्या लॉकडाउन मूळे अनेकांचे उद्योगधंदे, नोकऱ्या, भविष्यातील योजना जणू काही काळासाठी pause झाल्या आणि corona virus ची भीती सतावू लागली. सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं तर माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये इतका व्यस्त झाला होता की सगळ्या गोष्टी कशा instant झाल्या पाहिजे कारण वेळही अपुरा पडत होता.  पण corona virus च्या निमित्ताने जे काही लाभले ते बहुमोलाचे होते.  असो तर मुद्दा हा आहे की या काळामध्ये आपण पाहिले की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर कंपन्यानी आपले products बाजारात आणले. पण कमी कालावधीत रोगप्रतिकार शक्ती अशी वाढणार नाही त्यासाठी नियमितता आणि सातत्य हवे  आणि सोबत आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे काही मूल्यांचे संगोपनही झाले पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्येच्या अगदी विरुद्ध आपली जीवनपद्धती झाली आहे. Seasonal मिळणारी फळे भाज्या आता 12 महिने मिळू लागल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाल्यावर कीड लागू नये , जास्त प्रमाणात उत्पन्न यावं म्हणून वापरले जा...

दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार

Image
दुर्लक्षित श्वेत प्रदर आणि घरगुती उपचार देश भरामध्ये किती महिला आहेत ज्यांना त्यांच्या आजाराविषयी कल्पना नाहीय.. आणि ज्यांना कल्पना आहे त्या आजाराकडे दुर्लक्षच करत आहेत. असे आजार कधी कधी मोठ्या स्वरूपामध्ये समोर येतात आणि त्यासमोर हतबल व्हावे लागते.  आज आपण अशाच दुर्लक्षित आजाराविषयी बोलणार आहोत. योनीमार्गातून स्त्रवणारा अनियमित आणि चिकट स्त्राव म्हणजे ' श्वेत प्रदर' .. (Leucorrhea) . कोणत्याही प्रकार च्या इन्फेक्शन चे कारण असू शकते. आणि त्यावर योग्य वेळी निदान आणि उपचार नाही झाले तर गंभीर व्याधी मध्ये रुपांतर होऊ शकते.  किंबहुना बहुतेक केसेस मध्ये वंधत्वा चे प्रमुख कारण श्वेत प्रदर असते. Ø श्वेत प्रदर लक्षणे : ·         शरीरामध्ये आशक्तापणा वाढतो. ·         हातापायांमध्ये वेदना होणे ·         चिड चिडे पणा  ·         पोटऱ्यांमध्ये वेदना ·         शरीर गौरव (अंग जड वाटणे) ·  ...